मुंबई |
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये 44 नगरपरिषदा, 11 नगरपंचायती, 20 जिल्हा परिषद आणि 2 महापालिकांमध्ये (नागपूर, चंद्रपूर) 50 टक्के आरक्षणाची...
मुंबई |
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार कायम आहे. निवडणुकांतील आरक्षण 50 टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाने बुधवारी...
बीड |
संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढत असून या प्रकरणात बीड आणि लातूर या दोन जिल्ह्यांच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांचे...
बीड |
महामार्ग भूसंपादन प्रकरणात ७३ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर तातडीने कारवाई करत संजय हांगे...
नवी दिल्ली |
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर जाणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला दिले.
इतर...
मुंबई |
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दरम्यान, आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधी होणार याबाबत चर्चा...
राज्यभरात बिबट्यांच्या हल्ल्यांत वाढ झाली आहे. त्यात होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईत वाढ करण्यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू आहेत. राज्यात बिबट्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत ५३ व्यक्तींचा मृत्यू, तर...
मुंबई |
डान्स बारवरील कारवाईसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. एखाद्या बारमध्ये नृत्यांगना डान्स करत असेल आणि तेथे एखादा ग्राहक उपस्थित असेल,...